• Download App
    Eknath Shinde सरनाईकांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र- मराठीसाठी एकत्र आले,

    Eknath Shinde : सरनाईकांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र- मराठीसाठी एकत्र आले, तर वेगळे का झाले होते? राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर जाऊन बसले

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Shinde ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले, आणि त्यांच्या भेटीने संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून प्रतिक्रिया दिली आहे.Eknath Shinde



    मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रात लिहिले की, आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात, गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे, त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या.

    Sarnaik’s emotional letter to Eknath Shinde – If we came together for Marathi, why were we separated? Raj Thackeray went and sat next to the Badvayas

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारता, पण हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेता??

    CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉडकास्ट; महाराष्ट्राच्या भूमीचे सांगितले पौराणिक महत्त्व, वारीवरही भाष्य

    Ashish Shelar : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर आशिष शेलारांची टीका- एकाचे भाषण अपूर्ण तर दुसऱ्याचे अप्रासंगिक