बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे.Presence of rains in cold weather disrupts life in Kolhapur; Lots of losses to farmers too
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : हिवाळा सुरू झाल्याने राज्यात थंडीची लाट सुरु आहे. परंतु आता कडाक्याची थंडी कमी होत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे.ऐन थंडीतही पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक चिंतेत होते.
बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान झालं आहे. पावसाचा फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरांना बसला असून कापणी केलेले भात अनेक ठिकाणी भिजले.
Presence of rains in cold weather disrupts life in Kolhapur; Lots of losses to farmers too
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूतील प्रत्येक पेशीची वेगळी वैशिष्ट्ये
- मनी मॅटर्स : आपण गुंतवणुक का करत नाही?
- लाईफ स्किल्स : नेहमी आशादायक विचार करा
- वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे काँग्रेसच सापडली अडचणीत
- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी