संकटं आली की ती एकापाठोपाठ येत असतात असं म्हणतात. पण याचा अनुभव महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांत येत आहे. कोरोनानं घेरलेल्या या महाराष्ट्रावर जणू देवही कोपलाय असं म्हणावं अशी परिस्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. कारण कोरोनाचा राक्षस रोज आपल्या बांधवांना आपल्यातून दूर नेतच आहे, पण त्यात काही दुर्घटनांमुळं दुःखाचे हे ढग आणखी दाट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत विविध घटनांमध्ये आधीच कोरोनाशी लढणाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रावर दुर्दैवाचा फेरा आला आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशीच स्थिती आहे. Maharashtra facing crisis one after one which claiming many lifes
हेही पाहा –
- WATCH : शूजसाठीही नव्हते पैसे आता IPL मध्ये चमकतोय, साकरिया भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा
- WATCH : कोरोना संसर्गाचा धोका कमी करायचाय, मग खिडक्या दारं उघडी ठेवा
- WATCH : बलात्कारी बाबा नित्यानंदला कोरोनाची भीती, म्हणाला माझ्या ‘कैलाश देशा’त येऊ नका
- WATCH : सकाळी भिजलेले हरभरे खाऊनही वाढते Immunity, पाहा व्हिडिओ
- WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे 24 क्रायोजेनिक कंटेनर