• Download App
    Hindus living in Mumbai are in danger just like in West Bengal, Nitesh Rane criticizes Thackeray government

    पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है, नीतेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है,  हिंदू समाज, हिंदू पद्धतींवर नियोजन करून हल्ले केले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. Hindus living in Mumbai are in danger just like in West Bengal, Nitesh Rane criticizes Thackeray government

    आमदार नितेश राणे यांनी आगामी श्रावण महिन्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने सरकारला हल्लाबोल केला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. काही निर्बंध शिथिलही करण्यात आले आहेत.



    नितेश राणे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की पश्चिम बंगालसारखंच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है असं सांगण्याची वेळी आली आहे. “हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्य घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

    Hindus living in Mumbai are in danger just like in West Bengal, Nitesh Rane criticizes Thackeray government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bawankule’s : सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले

    Fadnavis : फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘समृद्धी’चे लोकार्पण; नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला