• Download App
    उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय|District closure in Osmanabad; Devotees have no access

    WATCH : उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे. कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे.District closure in Osmanabad; Devotees have no access

    या काळात तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू आहे.पौर्णिमाला महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ३ दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.



    पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमेदिवशी व पोर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे .या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहरात व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

    • उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही
    •  कोजागिरी पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक येतात
    • गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी, जिल्हाबंदीचे आदेश
    •  तुळजापुर शहरामध्ये संचारबंदी लागू आहे
    • उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सीमाबंदी लागू केली
    • कडक पोलिस बंदोबस्त लागू केला आहे

    District closure in Osmanabad; Devotees have no access

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा