वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. प्रसंगावधानामुळे चार प्रवासी वाचले आहेत. Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident
पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर ही धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. रामवाडी पुलावर वडखळकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.या दुर्घटनेतील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
पेण नगरपालिका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेतली असून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक पेण पोलिसांनी रोखली होती.
Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली
- उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी
- MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
- वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
- प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा