रत्नागिरीतील खेड तालुक्यात भीषण प्रकार, दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने १७ जणांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.मात्र आतापर्यंत प्रशासन येथपर्यंत पोहोचले नाही.धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत […]