• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, फडणवीसांनी सांगितल्याचा विक्रम गोखले यांच्या दाव्याने खळबळ

    वृत्तसंस्था पुणे: शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, असे फडणवीस यांनी सांगितले,असे सांगून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले खळबळ उडवून दिली आहे. Devendra […]

    Read more

    हा देश कधीही हिरवा होणार नाही तर तो भगवाच राहिल, जे 70 वर्षांत झाले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले आहे ; अभिनेते विक्रम गोखले

    विशेष प्रतिनिधी पुणे : हम दिल दे चुके सनम, आजोबा अशा बऱ्याच सिनेमांमध्ये प्रमुख आणि उत्तम भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी एक मोठे विधान […]

    Read more

    विक्रम गोखलेंनी उलगडले बाळासाहेबांशी नाते आणि सांगितली शिवसेनेतली घुसमटही…!!

    प्रतिनिधी पुणे : प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी आज शिवसेना – भाजप संबंध, कंगना राणावत यांच्याविषयी परखड मते व्यक्त करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली […]

    Read more

    कंगनाने केलेल्या विधानाबाबत मी अगदी सहमत आहे. भीक मागून मिळालेले हे स्वातंत्र्य ; अभिनेते विक्रम गोखले

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशातील सर्वोच्च पद्मा अवॉर्ड जो देशातील आदर्श नागरिकांना दिला जातो. त्यांचे चरित्र आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीला पाहून दिला जातो. […]

    Read more

    एसटी कर्मचारी आंदोलन : कोल्हापूर मधील आणखी 38 एसटी कर्मचारी निलंबित

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरमधील एकूण 38 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची […]

    Read more

    आजपासून पुणे जिल्ह्यात कलम १४४ लागू

    जमावबंदी आजपासून म्हणजेच 14 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली असून 20 नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या 12 पर्यंत असणार आहेSection 144 is applicable in Pune district from […]

    Read more

    कोल्हापूरात 12 ठिकाणी उभारण्यात आली इ-वेस्ट केंद्र

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जमा करण्यासाठी 12 केंद्रे उभारण्यात आली आहेत. कसबा बावडा येथील वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी मधून सुमारे 200 ते […]

    Read more

    जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात ; राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

    राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.Such riots happen whenever Sharad Pawar’s government comes; Former […]

    Read more

    कोल्हापुरात मुसळधार पाऊस..

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये काल मुसळधार पाऊस पडला. 17 नोव्हेंबर पर्यंत मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्या तर्फे वर्तवण्यात आली […]

    Read more

    शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही; फडणवीसांनी दिली होती चुकीची कबुली; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

    प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राजकीय वैर टोकाला गेलेले असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला […]

    Read more

    Mumbai Cruise Drug Case : नुपूर सतिजाकडून बेकायदेशीररीत्या ड्रग्ज जप्त केले होते, शोध घेणारी महिला NCB अधिकारी नव्हती

      मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) आणखी एक झटका बसला आहे. एनडीपीएस विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला […]

    Read more

    संतापजनक : बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेवर ६ महिन्यांत ४०० वेळा बलात्कार, पीडिता 20 आठवड्यांची गर्भवती

      नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर गेल्या सहा महिन्यांत ४०० वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबाजोगाईतील आहे. पीडित विवाहिता दोन […]

    Read more

    संवेदनशीलता पाळा ; लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या , पडळकरांची अनिल परब यांच्यावर टीका

    एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.Follow sensitivity; Give justice to ST […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने घेतली अण्णा हजारेंची भेट

    राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. A delegation of ST employees called […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, ‘रझा अकादमीची औकात नाही’, हिंदू खरंच खतरें में असेल तर सरसंघचालकांनी दिल्लीत मोर्चा काढावा!

    बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात […]

    Read more

    रावसाहेब दानवे यांनी बालदिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा

    बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.Happy Children’s Day by Raosaheb Danve विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : […]

    Read more

    गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले – राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये ; अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे

    महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.Minister of State for Home […]

    Read more

    मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी, दुबईहून आला थ्रेट कॉल

    मुंबईत बॉम्बस्फोट होण्याचा धोका आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना शनिवारी एका व्यक्तीने फोनवरून ही माहिती दिली. अज्ञात कॉलरने केलेल्या या कॉलने भीतीचे वातावरण निर्माण […]

    Read more

    रझा अकादमीची दंगलीतील “भूमिका”; दिलीप वळसे पाटील – संजय राऊत यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विसंगती!!; महाराष्ट्राने नेमके समजायचे काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]

    Read more

    महाराष्ट्राचे राजकारण गुन्हेगारीकडे जात आहे- नाना पटोले

    नाना पटोले यांनी  मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Maharashtra’s politics is moving towards crime- Nana Patole विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    अमरावतीनंतर आता अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

    अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]

    Read more

    “कोण म्हणतं देत नाय, आन घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो” – चित्रा वाघ

    परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.Who says don’t give, don’t live without taking! May the […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा पाचवा दिवस , मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन

      आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं आहे.Today is the fifth day of […]

    Read more

    दीड कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल, मुंबई पोलीस लवकरच चौकशी करणार

    अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला […]

    Read more

    दंगलीमागे रझा अकादमीच आहे की आणखी कोण आताच सांगू शकत नाही – गृहमंत्री वळसे पाटील

    त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण […]

    Read more