शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, फडणवीसांनी सांगितल्याचा विक्रम गोखले यांच्या दाव्याने खळबळ
वृत्तसंस्था पुणे: शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, असे फडणवीस यांनी सांगितले,असे सांगून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले खळबळ उडवून दिली आहे. Devendra […]