“ते” हरल्यावर फटाके फोडताहेत, पण आम्हाला घटनाबाह्य बोलणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य ठरविले; शिंदेंचा ठाकरेंना टोला
प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टात हरल्यानंतर “ते” फटाके फोडत आहेत. पण आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य ठरवून टाकले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]