• Download App
    Uncategorized

    Uncategorized

    S.Y. Quraishi : माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले- राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी व्हावी; निवडणूक आयोग अपमानास्पद

    माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आणि म्हटले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध “आक्षेपार्ह आणि अपमानास्पद” भाषा वापरण्याऐवजी “मतचोरीच्या” आरोपांची चौकशी करायला हवी होती.

    Read more

    Bihar Election : बिहारमध्ये काँग्रेसला बिडीमुळे चटका?

      पटणा : Bihar Election : बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, आरजेडी, काँग्रेस, जनता दल यांच्यासह स्थानिक पक्षांनी जोरदार तयारी […]

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी नाहीत; भुजबळांशी चर्चा करून नाराजी दूर करू!

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जीआर देखील काढला आहे. परंतु, या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असल्याचे दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरच्या निषेधार्थ आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    PM Narendra Modi at Shanghai Summit : शांघाय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादावर प्रहार

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : PM Narendra Modi at Shanghai Summit :शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या […]

    Read more

    Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका; म्हणाले – दोन समाज झुंजवणे योग्य नाही, संविधानाच्या चौकटीतच तोडगा काढावा लागणार

    दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Pakistani Minister : पाकिस्तानी मंत्री म्हणाले- भारत पाण्याला शस्त्र बनवतोय; जाणूनबुजून पाणी सोडले, ज्यामुळे पूर आला

    पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी भारतावर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारताने जाणूनबुजून आपल्या धरणांमधून पाणी सोडले, ज्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण पूर आला.

    Read more

    Discontent in Pimpri Chinchwad BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचा सूर ; तुषार हिंगे यांचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड: Discontent in Pimpri Chinchwad BJP : आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीवरून पक्षांतर्गत नाराजी […]

    Read more

    मुंबईत मोनो रेल अधांतरी अडकली; 2 तासानंतर काचा फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका, चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावरील घटना

    चेंबूर ते भक्ती मार्गादरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती.

    Read more

    Sanjay Kumar : संजय कुमार यांच्या माफीने राहुल गांधींचं पितळ उघडं पडलं !

    लोकनीती-सीएसडीएसशी संबंधित निवडणूक अभ्यासक संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे. संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला होता.

    Read more

    Sanjay Shirsat : ५ हजार कोटीच्या ‘त्या’ जमिनीमुळे शिरसाट अडचणीत

    आमदार रोहित पवार यांनी ५ हजार कोटींचा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिल होता. आता याच संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. दरम्यान त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेक गंभीर आरोपदेखील केले आहेत.

    Read more

    मतांच्या चोरी विरोधातल्या कॅम्पेन साठी काँग्रेसकडून अभिनेत्याच्या व्हिडिओ क्लिपची चिंधी चोरी!!

    राहुल गांधींनी उचलून धरलेला मतांची चोरी मुद्द्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन उघडले. त्यामध्ये लोकांना सहभागी व्हायला सांगितले.

    Read more

    Pigeon Houses : कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

    कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्याला धोका असल्याने, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला संमती दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. तसेच बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या जागी काबुतारंना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.

    Read more

    ईद-उल-अजहाच्या पोस्टवरून काँग्रेस नेत्या आरफा खानम वादात; गुन्हा दाखल करण्याची मागणी

    काँग्रेस नेत्या आणि सुप्रीम कोर्टातील वकिल आरफा खानम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) संदर्भातील एका पोस्टमुळे देशभरात वादंग माजले आहे.

    Read more

    Protocol : प्रोटोकॉल उल्लंघनात अधिकाऱ्यांवर कारवाईची याचिका CJIनी फेटाळली; याचिकाकर्त्याला ₹7000 चा दंड ठोठावला

    महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करणारी एका वकिलाने दाखल केलेली जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांच्या पहिल्या मुंबई दौऱ्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

    Read more

    Indus water treaty स्थगितीचा परिणाम; कराचीत प्रचंड पाणीटंचाई; पाणीपुरवठा 40 % पेक्षा खाली!!

    पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर भारताने जम्मू काश्मीरमधल्या आपल्या हद्दीतल्या धरणांचे दरवाजे आपल्याला हवे तेव्हा बंद केले आणि हवे तेव्हा उघडले

    Read more

    Caste Census : जात जनगणना विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

    जनगणना, जात गणना, सीमांकन आणि संसदेत महिलांचे आरक्षण या सर्व बाबी देशात एकाच वेळी सुरू होतील, कारण त्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. जनगणना आणि जात गणना २०२६ पासून सुरू होईल. कारण २००१ मध्ये लोकसभेच्या जागांची संख्या २०२६ पर्यंत गोठवण्यात आली होती.

    Read more

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत.

    Read more

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पंतप्रधान मोदींना भेटतील आणि भारत-ईयू व्यवसाय परिषदेत सहभागी होईल. या काळात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होईल.

    Read more

    फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; भाजप आणि काँग्रेस नामानिराळे!!

    फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; यात भाजप आणि काँग्रेस राहिलेत नामानिराळे!!, असे आजचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे.

    Read more

    Rahul Gandhi पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे निमंत्रण विषयावर राहुल गांधी खोटे बोलले परराष्ट्र मंत्र्यांनी वाभाडे काढले!!

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी चक्क खोटं बोलले. अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावे, असे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावे लागले

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत सांगितली “मेड इन चायना”ची कहाणी; पण इज्जत आपल्याच खानदानी सरकारांची काढली!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या अभिभाषणावरच्या चर्चेत “मेड इन चायना”ची कहाणी सांगितली, पण ही कहाणी सांगताना आपला देश उत्पादन करताना फेल झाला असे सांगत आपल्याच खानदानी सरकारांची त्यांनी इज्जत काढली!!

    Read more

    Uday Samant : दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 6 हजार कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    Read more

    Kejriwal ”केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली” ; प्रवेश वर्मांच्या प्रतिनिधींचा दावा!

    राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. येथील नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली
    मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    Read more

    Gulabrao Patil म्हणून उध्दव ठाकरे घेत आहेत देवेंद्र फडणवीस यांची पप्पी… गुलाबराव पाटील यांचा भाजपला सूचक इशारा

    विशेष प्रतिनिधी जळगाव : ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना मी राहतो की तू राहतो असं म्हटलं होतं ते आज त्यांची पप्पी घेत आहेत. स्वतःचं […]

    Read more