निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!
मतदान चोरी प्रकरणावरून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!, असेच राहुल गांधींच्या आत्तापर्यंतच्या राजकीय खेळींवरून स्पष्ट होते. राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा विषय लावून धरला आणि त्यांच्या पाठोपाठ सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाची फरफट केली, ते पाहता वर उल्लेख केलेलाच मुद्दा खरा आहे.