ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
National herald case मध्ये गांधी परिवाराचा बचाव करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आज पत्रकार परिषदेत जे बोलले, त्यात एक “तथ्य” जरूर आहे, पण म्हणून तो मोदी सरकारने केलेला लोकशाही वरचा हल्ला आहे, हे त्यांचे म्हणणे मात्र चूक आहे.
ट्रम्प टेरीफ मुळे भारतात आज ब्लॅक मंडे आला. शेअर बाजार धडाधड कोसळून ब्लड बाथ झाला. रिलायन्स पासून टाटा पर्यंत सगळे शेअर्स कोसळले. गुंतवणूकदारांचे लाखो करोड रुपये पाण्यात गेले.
देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा “शाब्दिक खेळ” देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!! आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचा आणीबाणीतला गेम उलगडून सांगितला. विधानसभेत संविधान गौरव या विषयावरच्या विशेष चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी संविधानाच्या विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर आज आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची मनातून काही जाईना पण दोघांकडेही स्वतंत्र राजकीय कर्तृत्वाची वानवा!!, असेच राजकीय चित्र आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी जनतेसमोर आले.
ज्या औरंगजेबाने काशी विश्वनाथासकट अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंविरोधात जिहाद केला. औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली, त्या औरंगजेबाच्या विरोधात संपूर्ण देशात प्रचंड संताप असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी मात्र औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली.
महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधी पक्षांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारची प्रतिमा धोक्यात आली आहे. त्यामुळे केवळ या घटक पक्षांना सावरून घेण्यापेक्षा खरंतर जालीम उपाय योजनेची गोळी दिली पाहिजे आहे, तरच फडणवीस सरकारची जनमानसातील प्रतिमा टिकून राहण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे राजनैतिक संबंधांमध्ये घडत नाही अशी तुफान खडाजंगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झाली. त्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स देखील सामील झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पडसाद उमटले. जगभरातल्या राजनैतिक वर्तुळामध्ये तो खळबळजनक चर्चेचा विषय ठरला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट नेमून पवारांनी काढली हवा!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनी साधलेल्या “पॉलिटिकल टाइमिंग” मुळे आली आहे.
दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.
मौत का सौदागर” ते “मृत्यू कुंभ”; विनाशकाले विपरीत बुद्धीनेच घडणार राजकीय अंत!!… 2007 मधल्या गुजरातच्या इतिहासाची पुनरावृत्ती 2026 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये घडण्याची शक्यता आहे
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.
ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण अखेर ते भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!, हे सत्य स्वीकारायची वेळ शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आणली.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी लाखो मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देत म्हटले आहे की, १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण म्हणाल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
संसदेत अभिभाषण करताना राष्ट्रपती थकल्या. “पूअर लेडी” असे म्हणून सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यावरून देशात मोठा गदारोळ उठला. काँग्रेस सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधींना त्याबद्दल धारेवर धरले. काँग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करत सोनिया गांधींनी केलेल्या अपमानाच्या विषयावर स्वतंत्र प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रपती भवनातून देखील राष्ट्रपती थकल्या नसल्याचा स्पष्ट खुलासा केला गेला.
विशेष प्रतिनिधी मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात तब्बल 21 दिवसानंतर मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये गुंडांचे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : छगन भुजबळांच्या विरोधात एकीकडे चुचकारणी आणि दुसरीकडे फटकारणी, असे राजकारण सुरू झाले असून याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली. भुजबळ संतापून मुख्यमंत्री […]
नाशिक : राष्ट्रवादीतल्या सत्ता लालसेची महायुती सरकारला डोकेदुखी, त्यामुळे तिथे कशी लागू करणार मात्र फडणविशी??, असा सवाल तयार झाला आहे.Devendra fadnavis must “manage” NCP’s lust […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाड मधल्या विजयात बाकी कोणाचा नव्हे, पण मुस्लिम कट्टरपंथीयांचा हात होता, असा गंभीर आरोप […]
नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले तरी अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे संसदेच्या आवारातले कालचे उद्दाम वर्तन पाहिले आणि सहज त्यांच्या काकांची आठवण झाली आणि त्याच वेळी पुतण्याचे […]