एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.
विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेनंतर राजीनामा दिला खरा, पण राज्यसभेची खासदारकी नाकारून त्यांनी कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव” खेळला.
दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.
बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!, हेच राजकीय चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात समोर आले.
मोदी सरकार पाडायचा मनसूबा; पण प्रादेशिक पक्षांवर घाव; राहुल गांधीचा तिरपागडा राजकीय न्याय!!, हेच राजकीय वास्तव राहुल गांधींच्या दोन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून समोर आले.
विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी त्यामुळे रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गो तस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि ॲग्रेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडू झाले ऑपरेशन शिट्टी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांनी तब्बल 20 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक केली. अमेरिकन प्रशासनाचा गुंतवणूक वाढवायचाही इरादा आहे.
रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!, अशी घडामोड नुकतीच घडवून आणली गेली.
शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी महाग होऊन ₹99.51 प्रति लिटर झाले आहे. डिझेल 91 पैशांनी प्रति लिटर महाग झाले आहे. त्याचे दर ₹92.49 वर पोहोचले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; कारण सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!, असेच आज नवी दिल्लीत घडले.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हटले काय आणि त्यातून अचानक एक राजकीय पक्षाचा उदय झाला काय!! सगळेच एखाद्या अद्भुत कथेप्रमाणे घडत गेले.
राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेत्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे थेट मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर एकाच रथात मिरवणुकीत सामील झाले.
मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!, या दोन्ही गोष्टी आजच घडून आल्या.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.