Election Commission : ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्यच , निवडणूक आयोगाचा स्पष्ट दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करणे शक्य नाही. निवडणूक आयोगाने यंत्रांची तपासणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निष्कर्ष दिला असून, सर्व यंत्रे योग्य स्थितीत कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.