अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या- काँग्रेसने सत्यानाश केला; मनमोहन 28 वर्षे आसामचे खासदार होते, तरीही काँग्रेसला ईशान्येचा विसर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत श्वेतपत्रिकेवर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा यूपीए सरकारवर निशाणा साधला. अर्थमंत्री […]