भारताचा आत्मबोध जागृत करून ‘शत्रूबोधाची ओळख करून घेणे काळाची गरज; आधुनिक भारतासमोरील आव्हाने पुस्तकाचे प्रकाशन
सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाला होता. त्यांनी रेडिएशन थेरपीने यावर गुपचूप उपचार केले. सुमारे दोन महिने हा आजार सार्वजनिक करण्यात आला नाही आणि आता उपचार पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यात आली आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ एआय मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे एआय मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात.
नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील दमदममध्ये रॅली घेतली. ते म्हणाले की, टीएमसीचा दिवा विझणार आहे. विझणारा दिवा फडफडतो. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राष्ट्र सेविका समिती स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शारीरिक-घोष विभागामार्फत येत्या शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य विजयघोष – २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज आज २४ एप्रिलपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.
देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी देखील या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला आहे.
आम आदमी पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी सात जण भाजपमध्ये सामील होणार आहेत. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांना दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता मिळवता आली पण दिल्लीची सत्ता जाताच त्यांना आपल्या पक्षातले राज्यसभेचे 7 खासदारच टिकवता आले नाहीत, तर आम आदमी पार्टीची लिबरल गॅंग सुद्धा पक्षात टिकवून ठेवता आली नाही!! हा इतिहास गेल्या 10 वर्षांमध्ये घडला.
दिल्लीच्या पॉश भागातील कैलाश हिल्समध्ये बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर मोबाईल फोन चार्जिंग केबलने गळा आवळून तिची हत्या केली.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ₹25-28 प्रति लिटर वाढ झाल्याच्या बातम्या सरकारने चुकीच्या ठरवल्या आहेत. आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की, दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून भीती पसरवण्यासाठी पसरवल्या जात आहेत.
राज्यसभेच्या ७ खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली, काँग्रेस आनंदी झाली!!, ही राजकीय घडामोड पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडली.
दिल्ली उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. ही याचिका न्यायालयाची कार्यवाही परवानगीशिवाय रेकॉर्ड करून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासंदर्भात आहे. न्यायालयाने सर्व व्हिडिओ हटवण्याचे आणि लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मध्ये काल झालेल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विक्रमी आकडेवारीनंतर समोर आले.
गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात I-PAC रेड प्रकरणावर ईडीच्या याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे.
गुरुवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. बंगालमध्ये २९४ पैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात ९२.१०% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४.९५% मतदान झाले.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केरळममधील शबरीमला मंदिरासह धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावासंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेतली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) न्यायालयाला सांगितले की, इस्लाम महिलांना नमाजसाठी मशिदीत जाण्यास मनाई करत नाही, परंतु त्यांनी घरीच नमाज अदा करणे अधिक चांगले आहे.
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील कुट्टा गावात एका होमस्टेमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली. याप्रकरणी होमस्टेचा मालक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्मचारी झारखंडचा रहिवासी असून तो होमस्टेच्या हॉस्पिटॅलिटीविभागात कार्यरत होता.
तामिळनाडू आणि बंगालमध्ये तुफानी मतदान; क्या तुमने बारामती आणि राहुरी मतदारांची मतदानाकडे पाठ!!, हेच राजकीय चित्र आज सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर समोर आले.
सरकारने विमान वाहतूक क्षेत्रात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि महागड्या कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) मध्ये इथेनॉल मिश्रण करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने देशात ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया (OGAI) च्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन व्यवस्था ऑनलाइन गेमिंग रेगुलेशन ॲक्ट-२०२५ अंतर्गत १ मे पासून देशभरात लागू होईल.
I-PAC रेड प्रकरणी ईडीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपालाही चुकीचे ठरवले. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असे करतो, तेव्हा ते लोकशाहीला धोक्यात आणते.