PM Modi : भारत-पाक मधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी-शाहबाजना पत्र; म्हटले- शत्रुत्व संपवा, संवाद आणि संबंध पुन्हा सुरू करा
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांतील 117 मान्यवरांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले आहे.