केंद्रावर जबाबदारी ढकलणे ही महाराष्ट्राची ओळख, रावसाहेब दानवे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
राज्यावर कोणतेही संकट आले की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी […]