यंदाही वारी बसनेच…मानाच्या १० पालख्या जाणार पंढरपुरात ! देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी
आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार […]