मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप
विशेष प्रतिनिधी मुंबई : वाड्या-पाड्यातील दुर्गम आदिवासींना जातीचे दाखले मिळण्यास अडचण येते. अशिक्षितपणा असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक […]