‘औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मंजुरीचे श्रेय घेण्याचा मविआला अधिकार नाही’, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था औरंगाबाद : महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचे श्रेय महाविकास आघाडीने घेऊ नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले आहे. रविवारी (३ जुलै) […]