• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Chief Minister Fadnavis : विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री फडणवीस

    मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ‘विकासाच्या इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून 2028 पर्यंत प्रवास शक्य होईल. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाईल.

    Read more

    वडेट्टीवारांचे झाले “पवार” आणि “आबा”; विचारले, लोकांचा धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ तरी होता का??

    महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे पक्के “शरद पवार” आणि “आर आर आबा पाटील” झाले आणि त्यांनी या दोघांएवढेच बेजबाबदार वक्तव्य केले.

    Read more

    Chhatrapati Sambhajinagar : राज्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘ट्रू – बीम युनिटचे उदघाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण’ पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

    Read more

    Chhatrapati Sambhajinagar : देशातील पहिली ‘इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी’ छत्रपती संभाजीनगर येथे सुरू

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’ (सीएमआयए) तर्फे आयोजित पुरस्कार वितरण 2025 कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना त्यांनी सन्मानित केले व उपस्थितांशी संवाद साधला.

    Read more

    Gulabrao Patil आपत्तीत सगळ्यात आधी पोहोचले त्या एकनाथ शिंदेंना बदनाम करता? गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटाला सवाल

    आम्ही परदेशात थंड हवा खायला गेलो नाही तर आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले.

    Read more

    Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर म्हणाले- सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही

    हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल करत सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? असा सवालही त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. तसेच सांगली जिल्ह्यातील मुघलांच्या खुणा असलेल्या काही गावांची नावे बदलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी, बहुतांश नागपुरात!

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक परत येत आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच परिस्थिती आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतातील सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची झडती घेतली जात आहे. राज्य सरकारे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा डेटा शेअर करत आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘’अन्नासाठी पैसे नाहीत अन् अणुबॉम्बच्या बाता करत आहेत’’ फडणवीसांचा पाकिस्तानला टोला!

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ट्रम्पपासून पुतिनपर्यंत सर्वांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्याबाबत भारतही पाकिस्तानवर सतत हल्ला करत आहे.

    Read more

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!

    जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.

    Read more

    BEST Multiple : बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा’ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

    Read more

    Karad airport : शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.

    Read more

    Ranjeet Savarkar : राहुल गांधींनी अपमान केला, पण इंदिरा गांधींनी, तर सावरकरांची धोरणे अंमलात आणली, पाकिस्तान तोडला!!

    राहुल गांधींनी अपमान केला, पण इंदिरा गांधींनी, तर सावरकरांची धोरणे अंमलात आणली, पाकिस्तान तोडला!!

    Read more

    Devendra Fadanvis : शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.

    Read more

    Fadnavis : लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी न्यायालयाचा मान ठेवतील का? फडणवीसांची टीका; म्हणाले- ‘ठाकरे गटाला जनता माफ करणार नाही’

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. आम्ही कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध असे बोलण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचे

    Read more

    CM Devendra Fadnavis : पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर- CM देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

    Read more

    Chief Minister : नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना; शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत

    महानगरांमध्ये वाहतुक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. यामध्ये किफायतशीर सहज आणि सुलभरीत्या उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावित आहे.

    Read more

    दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली; पण पवार आणि लिबरल गॅंगला दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चा नकोशी झाली!!

    पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.

    Read more

    Devendra fadnavis : ठाकरे + पवारांच्या कौटुंबिक ऐक्यावर माध्यमांचीच पतंगबाजी; फडणवीसांनी वरच्या वर त्यांची कन्नी कापून टाकली!!

    पहलगाम हल्ला होण्याआधी मराठी माध्यमांच्या बातम्यांना ठाकरे पवारांच्या कौटुंबिक परीक्षेने व्यापून टाकले होते दोन्ही बड्या घराण्यांच्या ऐक्याची माध्यमांनीच जोरदार पतंगबाजी केली होती

    Read more

    Sarsanghchalak : पहलगाम हल्ल्यावर सरसंघचालकांचे खडे बोल; तुमच्यातील शक्ती गरज असेल तेव्हा दिसलीही पाहिजे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले. पण हिंदू कधीही असे करणार नाहीत. आम्हाला आशा आहे की याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

    Read more

    Navi Mumbai International Airport नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नवी मुंबईतील सिडकोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत’ आढावा बैठक संपन्न झाली.

    Read more

    solar energy projects सौर उर्जा प्रकल्पातील विकासकाच्या समस्यांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ संदर्भात आढावा बैठक पार पडली.

    Read more

    दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड; तरीही लिबरल पुरोगाम्यांचे हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!!

    जम्मू – काश्मीरच्या पहलगांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड, तरीही लिबरल पुरोगामी काढतायेत हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!! असला प्रकार काँग्रेसी आणि पवारांच्या राष्ट्रवादी संस्कृतीत वाढलेल्या पुरोगाम्यांनी सुरू केलाय. राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, छाया थोरात आदींनी हिंदुत्वाच्या विरोधात ट्विट केली.

    Read more

    सिंधू जल करार स्थगितीने पाकिस्तानला खरा हादरा; म्हणूनच पाकिस्तानी सरकारच्या तोंडी आली युद्धाची भाषा!!

    पहलगाम मधल्या हिंदू हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर वेगवेगळे कठोर निर्बंध लादले. त्यामध्ये पंडित नेहरूंनी 1960 मध्ये पाकिस्तान बरोबर केलेला सिंधू जल करार मोदी सरकारने स्थगित केला. मात्र त्यामुळे पाकिस्तानला खरा हादरा बसला. पाकिस्तानी सरकारचा प्रचंड संताप झाला. भारताविरुद्ध आगपाखड करत पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारने भारताला नवी धमकी दिली.

    Read more

    काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

    पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक

    Read more