नामांतराचे शह – काटशह : औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव होणार!!; पण काँग्रेसच्या नामांतर प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता!!
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या ठरणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचे शह – काट शह रंगले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय […]