अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव; आमदारांना फोनाफोनी करून पक्षात टिकवण्यासाठी अटकाव!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव झाली आहे. प्रत्येक आमदाराला फोन करून पक्ष टिकवण्यासाठी अटकाव घालण्याचे प्रयत्न जोरावर […]