साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सरकारचे सकारात्मक निर्णय; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!!
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती