शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ!!
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा दिला असून एकूण २३ लाख शेतकऱ्यांना त्या योजनेचा प्रोत्साहनपर लाभ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेतला. त्याचबरोबर अन्य निर्णय देखील घेतले.