अमृता फडणवीसांविषयी अंजली भारतीच्या गलिच्छ वक्तव्यावरून महाराष्ट्रात संताप; सगळीकडून निषेध!!
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने अमृता फडणवीसन विषयी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला असून सगळीकडून तिचा निषेध करण्यात येत आहे.