शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी : शंभरीच्या कुंपणातच उन्मळून पडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा!!
“वचने कीं दरिद्रता”, असे संस्कृत वचन आहे. म्हणजे निदान बोलण्यात तरी कमीपणा किंवा उणीव किंवा आखूडपणा का ठेवायचा?, बोलताना तरी पूर्ण बोलावे म्हणजे थोडक्यात महत्त्वाकांक्षा […]