गुढी पाडवा आणि संभाजीराजेंची हत्या समज गैरसमज…
छ्त्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातोय.. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या […]
छ्त्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातोय.. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या […]
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारताचे अजून काही तुकडे करण्याचे प्रयत्न पहिल्यापासून काही शक्तींच्या कडून सुरू झाले होते . एकात्म भारत हा […]
दरवेळी यू टर्न (यूटी म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे) हेच तुमचे वैशिष्ट्य. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट’ तुम्ही करताय की काय असे वाटावे अशी परिस्थिती […]
प.बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक चालू आहे. दुसर्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिलला पार पडले. यात ममता दिदी उभ्या आहेत तो नंदीग्राम विधानसभा मतदारसंघही होता. ममतांनी […]
अरूण जेटली, सुषमा स्वराज यांच्या मृत्यूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्सनली टार्गेट करून डीएमकेचे नेते तामिळनाडूच्या निवडणूकीत ऐन मोक्याच्या क्षणी फसलेत… मोदींना पर्सनल टार्गेट करणे, हे […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह भाजपच्या विरोधातील १५ नेत्यांना लिहिलेल्या पत्राचा अर्थ मर्यादित स्वरूपात “हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. संघाच्या दीर्घकालीन वाटचालीचे ते नुसतेच साक्षीदार नव्हते, तर सक्रीय सहभागीदार होते. […]
स्वतःच्या अपयशाची खापरे आक्रस्ताळ्या भाषेत दुसऱ्यावर फोडली तर फारतर माध्यमांच्या हेडलाईनी होतीत. पण त्यातून स्वतःच्या पक्षाच्या पडझडीवर आणि प्रतिमाहानीवर खरा उपाय सापडू शकणार नाही. त्यासाठी […]
शैलेंद्र दिंडे मोदी सरकारने केलेले कृषी कायदे नेमके काय आहेत, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न. त्यातील या काही तरतूदी. अध्याय II (१) शेतकरी कोणत्याही शेतीच्या […]
होय… काँग्रेसमध्ये खरी लोकशाही आली आहे. असा दावा करण्यास वाव आहे… काँग्रेस नेतृत्वावर सवाल खडे केले जाताहेत… पण नेतृत्वाकडून चकार शब्द काढला जातोय का सवालकर्त्यांवर […]
नवीन कृषी कायद्यांवर दोन्ही बाजूंनी भरपूर दावे – प्रतिदावे केले जात आहेत. हे कायदे नेमके आहेत तरी काय, यावर टाकलेला हा प्रकाशझोत… कृषी कायद्यांची प्रत […]
मग प्रश्न पडतो… एवढी सगळी चर्चा मराठी चॅनेलवर झाली. बातम्या झळकल्या… चर्चा झडल्या… पण हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला या विषयाची दखलही नव्हती… देशात मोठा राजकीय […]
मग प्रश्न पडतो… एवढी सगळी चर्चा मराठी चॅनेलवर झाली. बातम्या झळकल्या… चर्चा झडल्या… पण हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला या विषयाची दखलही नव्हती… देशात मोठा राजकीय […]
The center point of all activities is customer of the organization. Therefore convenience of the customer needs to be given top priority. Corruption cannot be […]
ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे स्तंभलेखक दिनेश गुणे यांच्या एका फेसबुक पोस्टवर त्यांचे सन्मित्र रवी वाघमारे यांनी उत्तरादाखल एक पोस्ट लिहिली. . ही सामान्य […]
विरोधकांकडून या कायद्यांमुळे आता शेतकर्यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाहीत. विरोधकांचा मुद्दा धांदत खोटा आहे […]
यूपीवाल्या योगींचा दौरा महाराष्ट्राच्या नेत्यांनी जेवढा गाजवला ना… तेवढा यूपीतल्या भाजपवाल्यांनाही नसता गाजवता आला… बरोबर आहे, पिकते तिथे विकत नाही… म्हणून मग यूपीवाल्या योगींची चर्चा […]
गेल्या काही वर्षांपासून आनंदवनातील अंतर्गत “व्दंव्द”’ लढत असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी ‘ शांतते’चा मार्ग स्वीकारला खरा पण….. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने व सामाजिक संस्थेने आपल्या […]
मित्रहो नमस्कार, डाॅ. शीतल आमटे- करजगी या हुशार, कर्तबगार, हरहुन्नरी मुलीने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद बातमी माझ्या मुलीने कल्याणीने अमेरिकेहून फोन करून सांगितली. ते ऐकून […]
योगी खरेच बॉलिवूड पळवायला मुंबईत आलेत काय?; त्यांनी बॉलिवूडच्या कलावंतांशी चर्चा करण्यात गैर काय़? त्यांनी उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारली तर बॉलिवूडचे महत्त्व कमी होण्याचे […]
भूवनेश्वरी एक तर कोरोनामुळे मरू, नाहीतर उपाशी मरू या option मध्ये कामगारांनी ठरविले मरायचंच असेल तर घरचा रस्ता पकडू आणि चालत राहू. रस्त्यावरून मेलो तर […]
विनय झोडगे देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती आज आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दैवतीकरण किंबहुना “इंदिरा गांधीकरण” करण्याचा चांगला मुहूर्त […]
देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली…. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र […]
विनय झोडगे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलयं. या वेळी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करण्याचे साकडे घातलेय. या आधीच्या पत्रात पवारांनी साखर […]