कुलरमुळे हवा खरंच थंड होते की ती थंड वाटते
आता उन्हाळा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे घरातील कुलर्स वापरणे बंद होत आले आहे. मात्र जेछे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे […]
आता उन्हाळा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे घरातील कुलर्स वापरणे बंद होत आले आहे. मात्र जेछे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे […]
प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]
शेतीमध्ये मजुरांवर होणारा खर्च त्या तुलनेत मोठा असतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती कधीही परवडतेच. त्यामुळेच भारतातही आता मोठ्या प्रमाणात शेतात ट्रॅक्टर तसेच यांत्रिक अवजारांचा वापर […]
माणसाला सरड्याच्या बदलत्या रंगाबाबत सतत कुतूहल असते हे मात्र नक्की. नेचर या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच प्रसिद्द केलेल्या अंकात पॅंथर शॅमिलियान या सर्वांत मोठ्या सरड्याच्या या […]
केवळ कल्पनेत रमणे महत्वाचे नाही तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व […]
तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी […]
मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता […]
नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी… नाशिककरांचे […]
अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद अवर्णनीय असाच असतो. त्याचप्रमाणे खरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं […]
थंड पेयांसह अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखर तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी […]
तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात… कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्चिfत असतात. हे असे पालक […]
सध्याच्या काळात नवरा-बायको दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असतात. पूर्वीसारखी आता आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी […]
दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते. अन्यथा ते उतू जाते. तेच पाण्याच्या बाबतीच होत नाही. पाणी उकळायला ठेवले तर […]
एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, […]
गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झालेली आहा. त्यासाठी शेअऱ बाजाराचे आकर्षण तेथील परत व्याबाबतचे आकर्षण हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या […]
लोकांची हाताने लिहण्याची सवयच आता मोडत आहे. मात्र लिहण्याचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे याची अनेकांना कल्पना नसते. प्रत्येकाची लिहिण्याची छबी, ढब ही वेगळीच असते. […]
माणसाने स्वत:ला गती देण्यासाठी आधी इतर प्राण्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला बैल, घोडा इ. पाळीव प्राण्यांवर बसून त्यांना पळवायला सुरुवात केली. नंतर चाक आणि आसावर […]
एल निनो हा एक हवामानातील एक अविष्कार आहे. एल निनो नसताना उष्ण कटिबंधात सर्वाधिक उबदार पाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिम बाजूला इंडोनेशियालगत असते. येथील पाण्यावर हवेचा […]
जितीन प्रसादांसारखे तरूण नेते काँग्रेस सोडून चाललेत. ज्येष्ठ नेते त्यावर सत्य बोलत आहेत… आणि तरूण नेते यथातथ्य चालत आहेत… काँग्रेस श्रेष्ठी मात्र स्थितप्रज्ञ आहेत. young […]
माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर […]
सध्या मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही […]
आपण स्वतःला कितीही हुशार मानलं तरीही बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या बुद्धीचा योग्य तऱ्हेने वापर करू शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या […]
आपल्याकडे म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खर तर लहानपापासून हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. आपण केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयत्न, आलेला प्रत्येक […]
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बातम्या पेरून चाचपणी सुरू आहे… आपल्या खऱ्याखुऱ्या पसंतीचा मुख्यमंत्री गादीवर बसविण्याची चाचपणी… पण बातम्या […]
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याबरोबर सर्व पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. पण यातले दोन महत्त्वाचे जुने खेळाडू अजून थंड बसलेत. तिसऱ्या […]