विज्ञानाची गुपिते : एका वारुळात राहतात पाच लाख मुंग्या
आपल्याला रोज घरात, बागेत कोठेही छोटासा जीव इकडून तिकडे पळताना दिसतो. त्याचे नाव मुंगी. या मुंगीचे विश्वही फार अनोखे आहे. पण आपणास मुंग्याबाबत फारशी माहिती […]
आपल्याला रोज घरात, बागेत कोठेही छोटासा जीव इकडून तिकडे पळताना दिसतो. त्याचे नाव मुंगी. या मुंगीचे विश्वही फार अनोखे आहे. पण आपणास मुंग्याबाबत फारशी माहिती […]
विनम्रता हे आपल्या मधुर वाणीचे एक प्रगत रूप आहे, ती एक सकारात्मक भाषा आणि मनोभूमिका आहे. विनम्रता ही स्वतंत्र अशी मनोभूमिका नाही. ती मनुष्य स्वभावातील […]
मेंदूवर जगभर सतत संशोधन सुरु असते. अनेकदा मेंदूची पुरेशी काळजी घेवूनही त्याला इजा होण्याचा धोका असतो. कधी कधी अपघातातही मेंदूला मार लागू शकतो. त्यावेळी मेंदूच्या […]
कोरोनाने सध्या जगभरातील शास्त्रज्ञांपुढे आव्हान उभे केले आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी साथींची पूर्वसूचना देणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी नाही. ती विकसित करण्यावर […]
दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आरोप महाराष्ट्रातून होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात कुबेर यांनी […]
फुकट विमान प्रवासाच्या बातमीत अमर्त्य सेन यांचे नाव झळकल्याने त्यावर टीका – टिपण्या सुरू आहेत. पण यात नवीन काही नाही. विद्वत्तेच्या नावाखाली असले लाभ उठविणे […]
भावनिक आणि व्यावहारिक हेतूंसाठी ज्यांना संबंध जोडण्याची आवश्यकता आहे ते सुसंगत प्रकारचे ऐकण्याचे कौशल्य प्रदर्शित करतो. अशा जगात जेथे एक चांगला श्रोता म्हणून व उत्क्रांती […]
लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे. मुलांना मारा, रागवा आणि शिकवा असं कोणीही म्हणत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात […]
चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर […]
मानवी शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ […]
यशस्वी होण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते. यशस्वी व्हायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ […]
सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; […]
विविध प्रयोगांसाठी शास्त्रज्ञांना कमी वेळेत उणे 271 अंश सेल्सिअस तापमानाची आवशक्यता असते. पुन्हा तीच प्रक्रिया उलट गतीने होत वातावरणातील तापमानपण हवे असते. यासाठी अमेरिकेतील कंपनीने […]
आदिवासींना शाश्वत व त्यांच्या स्वभावाला अनुरूप रोजगार देण्यासाठी मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र स्थापन करून कौशल्य निर्मिती केंद्र उभारणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील […]
सुवेंदू अधिकारींना पंतप्रधानांच्या बैठकीत नुसते बोलावले, तर ममता बॅनर्जी खवळल्या. केंद्रावर आरोपांची आगपाखड करून त्यांच्याच राजकीय खेळीला बळी पडल्या. ममतांनी केंद्र सरकारवर सतत आगपाखड करावी, […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानोत्तर जीवनाकडे विशेषतः त्यांच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक […]
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले […]
या लेखाचे शीर्षक कदाचित सावरकरप्रेमींना खटकेल. पण ही वस्तूस्थिती आहे, की सावरकरांना सावरकरप्रेमींनी “अंदमान आणि “ने मजसी ने”मध्ये अडकवून ठेवलेय आणि विरोधकांनी “माफीनाम्यात आणि गांधी […]
लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘रीनेइसन्स् स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात […]
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात देशाबाहेर राहून ज्यांनी अतुलनीय योगदान दिले त्यामधले एक अग्रगण्य नाव म्हणजे, रासबिहारी बोस. त्यांची आज १३५ वी जयंती. रासबिहारी हे सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते […]
कोरोना व्यवस्थापन आणि बोफोर्स प्रकरणाचे व्यवस्थापन यांची तुलना करून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नेमके कोणाला दुखावून ठेवले आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. रमेश […]
कोरोनाचा “इंडियन स्ट्रेन” काय किंवा “कोरोना” मोदींसाठी “बोफोर्स” ठरेल, हे argument काय… काँग्रेसचा नॅरेटिव्ह सेट करण्यातला तो एक भाग मानला पाहिजे. आता काँग्रेसचा प्रभाव पहिल्यासारखा […]
महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना भरभरून दिलय.. जाणता राजा असे अभिमानास्पद बिरुद देऊन गौरविले. मात्र, शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार केला तर पवारांनी राजकारणातून काय […]
पिनराई विजयन यांनी केरळचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून आपण CPM च्या पॉवरफुल सरचिटणीसापेक्षा अधिक शक्तीशाली झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. CPM चे सरचिटणीसपद किती प्रभावी […]
काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधारातून गावेच्या गावे लसीकरणाला विरोध करताहेत.तामिळनाडूतल्या […]