कॅनडातील परिस्थिती सुधारल्याने व्हिसा सेवा सुरू; जयशंकर यांची स्पष्टोक्ती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील अलीकडील संघर्षानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत-कॅनडा राजनैतिक संकटादरम्यान कॅनडामध्ये ई-व्हिसा […]