विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!
विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.
विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.
अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित सुमारे 30 लाखांहून अधिक फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्स समोर येताच अनेक मोठे आणि प्रभावशाली लोकांची लपलेली सत्ये बाहेर येत आहेत.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Indus Waters भारताने सिंधू जल करार (IWT) अंतर्गत स्थापन केलेल्या लवाद न्यायालयाची (CoA) कार्यवाही फेटाळून लावली आहे. भारताने म्हटले आहे की, […]
मुंबईत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर शनिवारी रात्री उशिरा चार राऊंड गोळीबार झाला. पोलिसांनी रविवारी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून, त्यांची ओळख पटली आहे.
गुजराती उद्योगपतीच्या मध्यस्थीने दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण, सत्ताधारी भाजप प्रणित NDA आघाडीला पाठिंबा देण्याची ठेवली अट, असा शब्दांमध्ये काँग्रेसचे विदर्भातले नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची पोलखोल केली.
केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सोनम वांगचुक लडाखला नेपाळ किंवा बांगलादेशसारखे बनवू इच्छितात आणि अशा व्यक्तीला आणखी विष ओकण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
समाज संघाकडे सकारात्मकतेने, विश्वासाने बघतो. ही आपल्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही आहे. समर्थ भारतसारखी नियोजनबद्ध कामे पूर्व योजनेने हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) विरोधात काळी शाल घेऊन दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत SIR मुळे प्रभावित झालेले १३ कुटुंबे आणि टीएमसीचे नेतेही होते.
मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून बंगळुरूकडे उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलाइनला उड्डाण सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. एअरलाइननुसार, फ्लाइट AI 132 ने उड्डाण भरायचे होते, पण वैमानिकाने सांगितले की विमानाचा इंधन नियंत्रण स्विच इंजिन सुरू करताना दोनदा स्थितीवरून कटऑफ झाला. यानंतर विमान सेवेतून काढून टाकण्यात आले.
न्यूयॉर्क सिटीचे महापौर जोहरान ममदानी यांना जेफ्री एप्सटीनशी संबंधित नवीन कागदपत्रे समोर आल्यानंतर विरोधाचा सामना करावा लागला. न्यूयॉर्कमध्ये काही लोकांनी त्यांच्या घरासमोर जमून घोषणाबाजी केली.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले.
तिबेटी आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांना प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा सन्मान ‘बेस्ट ऑडिओबुक नरेशन’ श्रेणीमध्ये त्यांच्या ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ या ऑडिओबुकसाठी प्रदान करण्यात आला आहे.
आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच भारतीय जनता पक्षाचा गटनेता अखेर ठरला आहे. अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि विषयांची सखोल जाण असलेला चेहरा म्हणून खणकर यांच्याकडे पाहिले जाते. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या गटनेतेपदी निवडीची घोषणा केली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
विरोधकांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, हा तरुणांसाठी रोजगार देणारा अर्थसंकल्प नाही. उत्पादन क्षेत्र घसरत आहे. गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहेत. घरगुती बचतीत मोठी घट होत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये एकमेकांशी भिडणार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला होता. याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताच्या विरोधात सामन्यावर बहिष्कार टाकला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला.
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामागे काही घातपात आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा सवालही ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.