Sharad Pawar पवारांच्या तोंडावर गनबोटे कुटुंबाने सांगितले, टिकल्या काढल्या, अल्ला हूॅं अकबर म्हटले, तरी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या!!, तरीही पवारांना टोचली धर्माची चर्चा!!
पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.