Election Commission : ‘महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी’च्या राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग कडक भूमिकेत!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आरोप करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर निवडणूक आयोगाने या आरोपांवर कडक भूमिका घेत सर्व प्रश्नांना अगदी मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर दिले आहे.