भारत-पाकिस्तान तणावाबाबत विक्रम मिस्री संसदीय समितीला देणार माहिती
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीसमोर ऑपरेशन सिंदूर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाबाबत सविस्तर माहिती देतील.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीसमोर ऑपरेशन सिंदूर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाबाबत सविस्तर माहिती देतील.
चीन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पॅलेस्टिनी हक्कांचे समर्थन करतो, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. तो गाझा आणि पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्यू वसाहतींच्या बांधकामात सक्रिय भूमिका बजावत आहे.
दहशतवादावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दूर राहिली आहे. तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला कळवले
अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना नुकतीच बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी मालाडमधील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहेत. जर मालमत्ता मालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, मिथुन यांनी हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले हाेते, असे हल्लाबाेल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी राऊत यांच्यावर केला
हरियाणातील लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सोनीपत पोलिसांनी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथून अटक केली आहे. अशोका विद्यापीठात शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर जठेडी गावच्या सरपंचाने राय पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
हा पुरस्कार सोहळा जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल
operation Sindoor च्या यशस्वी मोहिमे दरम्यान जगभरातल्या देशांमध्ये संदेश देण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात नेमका कुणाचा समावेश करायचा
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
भारतासोबत वाढत्या तणावाबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानच्या १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,५४२ कोटी रुपये) च्या बेलआउट कार्यक्रमाचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा भाचा आकाश आनंदवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाशला मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. म्हणजेच मायावतींनंतर आता आकाश पक्षात असेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, केरळ, झारखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या संदर्भाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
भारतासोबतच्या अलिकडच्या तणावाबाबत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी त्यांना ही जबाबदारी सोपवली.
भारताने शनिवारी व्यापार नियमांमध्ये बदल करत ईशान्येकडील भू-बंदरांमधून बांगलादेशातून फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्न, कापूस, प्लास्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली.
रविवारी सकाळी हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ८ मुलांचा समावेश आहे. त्याच वेळी, १० ते १५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी रजुल्लाह निजामानी उर्फ अबू सैफुल्लाह मारला गेला. पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली
केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा ५९ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे. त्यात ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. एनडीएचे ३१ आणि इतर पक्षांचे २० आहेत, ज्यामध्ये ३ काँग्रेस नेते देखील आहेत.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
आता आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे,” असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची सैनिकी ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली.
पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.
व्हेनेझुएलाच्या नागरिकांना हद्दपार करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ट्रम्प प्रशासनाला १७९८ च्या ‘एलियन एनिमीज अॅक्ट’ अंतर्गत टेक्सासच्या डिटेंशन सेंटरमध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांना शक्य तितक्या लवकर हद्दपार करायचे होते.
सिंगापूरच्या एका न्यायालयाने एका भारतीय पर्यटकाला स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल आणि तिला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल दोषी ठरवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रमेंदर (२५) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भारत युएई, इराण आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या सर्व शिपमेंटची कसून तपासणी करत आहे. याद्वारे सरकार पाकिस्तानमधून येणारा कोणताही माल कोणत्याही मार्गाने भारतात पोहोचू नये याची खात्री करू इच्छिते. सरकार ट्रान्सशिपमेंट हबमधून येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी करत आहे.