“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
श्रावणानिमित्त उत्तर प्रदेशातील रस्ते आणि महामार्गांवर कावडियांचा जमाव आहे. रविवारी दिल्लीहून परतताना मुख्यमंत्री योगी यांनी गाझियाबादमधील दुधेश्वर मंदिरात जलाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी बागपतमध्ये हेलिकॉप्टरमधून कावडियांवर पुष्पवृष्टी केली.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांची अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. सोमवारी विमान धावपट्टीवरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे.
कर्नाटक सरकारने धर्मस्थळ मंदिरात महिला आणि मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपास पथकात आयपीएस अधिकारी डॉ. पुनव मोहंती, एमएन अनुचेत, सौम्या लथा आणि जितेंद्र कुमार दयाम यांचा समावेश आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात कर्नाटक सरकारने म्हटले आहे की या प्रकरणाव्यतिरिक्त, एसआयटी राज्यातील इतर संबंधित प्रकरणांची देखील चौकशी करेल. महिला आयोगाच्या शिफारशीवरून सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
२००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निकाल दिला आहे. या स्फोटांमध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८२४ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस.जी. चांडक यांच्या विशेष खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रकरणातील एकूण १२ आरोपींपैकी ११ आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून, एक आरोपी खटल्यादरम्यानच मरण पावला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्ते उधळून आंदोलन केले. त्यानंतर छावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जोरदार हाणामारी झाली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी त्यांच्या यूपीएससी मुलाखतीची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांची यूपीएससी मुलाखत २१ मार्च १९७७ रोजी झाली होती, ज्या दिवशी देशात आणीबाणी उठवण्यात आली होती
दक्षिण कोरियामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. दक्षिण कोरियातील गॅप्योंग शहरात भूस्खलनामुळे बाधित झालेले लोक मदत छावण्यांमध्ये पोहोचत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही, याविषयी मौन बाळगले.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. देशभरातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 7 कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो) आधारमध्ये अपडेट केला जाईल.
धर्मांतर टोळीचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाचा सहकारी राजेश उपाध्याय याला यूपी एटीएसने अटक केली. एटीएसने त्याला लखनौमधील चिन्हाट येथून अटक केली आहे. तो बलरामपूर कोर्टात लिपिक आहे. त्याच्यावर न्यायालयीन पातळीवर छांगूर बाबाला मदत करण्याचा आणि त्याला निधी देण्याचा आरोप आहे. राजेश हा छांगूर बाबाचा सहावा सहकारी आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 24 वेळा बडबड म्हणून काँग्रेस सकट विरोधकांना संसदेत आली उबळ!!, असे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत घडले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी त्यांच्या यूपीएससी मुलाखतीची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांची यूपीएससी मुलाखत २१ मार्च १९७७ रोजी झाली होती, ज्या दिवशी देशात आणीबाणी उठवण्यात आली होती.
महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कोकाटेंवर जोरदार टीका केली आहे. “कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या!” अशा आशयाच्या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला.
जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारताने जगात पहिले स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अलीकडील अहवालानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे भारताने डिजिटल व्यवहारांमध्ये हे स्थान मिळवले आहे.
कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.
काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले की, कोणत्याही नेत्याची पहिली निष्ठा पक्षाशी नाही तर देशाशी असली पाहिजे. शनिवारी कोची येथे ‘शांतता, सौहार्द आणि राष्ट्रीय विकास’ या विषयावरील कार्यक्रमात थरूर बोलत होते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरे हवी आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी सर्व पक्षांची बैठक झाली. या दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्य मागितले. सर्व पक्षांनी आपले विचार मांडले.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या आणि भाजपने सत्तेबाहेर ठेवलेल्या पवार संस्कारितांची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे आली.
शासनाच्या विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या १३,६४५.३३ कोटींच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागीय कार्यालयांनी आजपर्यंत सादर केलेली नाहीत. मुंबई वित्तीय नियम १९५९ नुसार कोणत्याही अनुदानाचा उपयोग झाल्यानंतर ते प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत महालेखापाल कार्यालयाला पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, शासन यंत्रणा याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून दिसते.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशन काळात फडणवीस सरकारला अडचणीत आणायची संधी विरोधकांना पुरती साधता आली नाही