Amit Shah अहमदाबादेतील विमान दुर्घटनास्थळी अमित शहांनी केली पाहणी अन् म्हणाले…
गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी पीडितांच्या डीएनएची तपासणी करेल.
गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी पीडितांच्या डीएनएची तपासणी करेल.
अहमदाबाद मधल्या विमान अपघाताबद्दल टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.
अहमदाबाद विमान एवढा गंभीर आहे की त्यामुळे संपूर्ण देशच नाही तर जग सुन्न झाले आहे. B – 787 ड्रीम लाइनर सारखे अत्याधुनिक आणि सुरक्षित विमान एवढ्या सहजपणे अपघातग्रस्त कसे होऊ शकते
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे विशेषतः तरुणांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत आहे. कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार आहे, ज्यावर उपचार करणे कधीकधी कठीण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, पुढील 2 दशकांत कर्करोगाचे रुग्ण 60 टक्के वाढण्याची शक्यता आहे. असेही म्हटले आहे की 10 पैकी 1 कर्करोगाचा रुग्ण भारतीय आहे. आजच्या काळात केवळ तरुणच नाही तर मुले देखील या आजाराला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, या गंभीर आजारापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय शिष्टमंडळ जगातील अनेक देशांना भेट देऊन आणि भारताची बाजू मांडल्यानंतर परतले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिनिधींना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात झाला, ज्यामध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि त्यात एकूण २४२ प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि ते एका निवासी भागात कोसळले. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि आगीच्या भयंकर ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. अपघात झालेले विमान ७८७-८ ड्रीमलाइनर विमान आहे.
अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सोशल मीडिया वरून शंका आणि सवाल यांचे काहूर उठले असताना काही तज्ञ मंडळींनी काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस बजावली आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्यांनी उत्तर मागितले आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाने बुधवारी (११ जून) X वर पोस्ट केले आणि UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार असल्याचे म्हटले.
अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.
जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना ते थांबवण्यासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीती पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी व्यक्त केली
गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटने टेकऑफ घेतल्यानंतर हा अपघात झाला.
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अजोड आहे. त्याला कुणी मोडू शकत नाही, अशी भाषा मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वापरली होती.
नवी दिल्ली व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आ
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची मे २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीवर ही हत्या केल्याचा आरोप होता. मूसेवाला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ कारमधून जात होता आणि त्याचवेळी त्याच्या कारवर १०० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याला ३ वर्षे उलटल्यानंतर आता गोल्डी ब्रारने हल्ल्यामागील गुपित उघड केले आणि सांगितले की त्याने मूसेवालाची हत्या का केली?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला.
बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.
बड्या नेत्यांच्या उलट्यापाट्या भेटीगाठी, एकमेकांची खेचाखेची; पण कार्यकर्त्यांच्या मात्र ओढाताणी!! असला प्रकार महाराष्ट्रात सुरू झालाय.
सिंगापूर कंटेनर जहाजाच्या अपघातानंतर तैवान सरकारने भारतीय नौदल आणि तटीय रक्षकांचे मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील तैवानने सोशल मीडियावर लिहिले – भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने केलेल्या जलद बचाव कार्याबद्दल तैवान सरकार कृतज्ञ आहे. बेपत्ता क्रू सदस्यांच्या सुरक्षित परतीची आणि जखमींच्या जलद बरे होण्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
सीरिया सरकारने मंगळवारी पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. वाढदिवशी भेटणार नाही. मात्र कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी पत्र लिहून मनसैनिकांना केले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले आहे.
भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.
मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.
आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.