उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर नुसतेच तर्क वितर्क; कुणालाच जाता येईना खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत!!
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर राजधानी नवी दिल्ली सकट संपूर्ण देशातल्या राजकीय वर्तुळात नुसतेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. पण प्रत्यक्षात कुणालाच त्यांच्या राजीनामाच्या खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत जाता आले नाही.