• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 141 of 1320

    Pravin Wankhade

    Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण सतत वाढत आहे. या भीतीमुळे, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने राज्यातील किमान २९ जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सायरन बसवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे, भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्यादरम्यान, सायरन वाजवून लोकांना सतर्क केले जाईल.

    Read more

    Waves Summit वेव्ह्ज शिखर संमेलनातून भारताच्या सांस्कृतिक अन् सर्जनशील शक्तीचा जागतिक उदय

    करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे, असंही फडणवीस म्हणाले.

    Read more

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    देवेंद्र फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

    Read more

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर “गायब” झालाय.

    Read more

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    निवडणूक सुधारणांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) महिला खासदार आणि आमदारांवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण ५१२ महिला खासदार आणि आमदारांपैकी २८% म्हणजेच १४३ जणांवर फौजदारी खटले दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी ७८ (१५%) महिला खासदारांवर खून, अपहरण असे गंभीर आरोप आहेत.

    Read more

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यापासून, भारत सरकार सतत अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. दुसरीकडे, लष्करालाही पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले होते. पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत भारत सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात आले होते. तथापि, भारत सरकारने १ मे रोजी अटारी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानी नागरिकांना दिलासा दिला आहे.

    Read more

    Pakistans : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; सलग सातव्या दिवशी युद्धबंदीचे केले उल्लंघन

    पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, ३० एप्रिलच्या मध्यरात्री, पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर (एलओसी) युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या प्रदेशात नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार केला.

    Read more

    ATMs : एटीएममधून पैसे काढणे महागले, दुधाचे दरही वाढले, आजपासून झाले हे 4 बदल

    नवीन महिना म्हणजेच मे मध्ये अनेक बदल झाले आहेत. आजपासून अमूलचे दूध २ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर एटीएम फ्री लिमिटनंतर पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागेल. याशिवाय, आता तुम्हाला वेटिंग तिकिटावर स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही.

    Read more

    Tahawwur Rana : तहव्वुर राणाचा आवाजाचा नमुना घेण्यास न्यायालयाने दिली परवानगी

    दिल्लीच्या एका न्यायालयाने एनआयएला २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली आहे. २८ एप्रिल रोजी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) न्यायाधीश चंदरजीत सिंग यांनी राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ केली, असे एका सूत्राने सांगितले. एजन्सीने दाखल केलेल्या अर्जावर त्यांनी ३० एप्रिल रोजी हा आदेश दिला.

    Read more

    Pakistani citizens : भारतातून आतापर्यंत ९२६ पाकिस्तानी नागरिकांना पाठवण्यात आलं घरी

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले होते. तसेच, पाकिस्तानी नागरिकांना २९ ते ३० एप्रिल दरम्यान भारत सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात आले.

    Read more

    Robert Vadra : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील वादग्रस्त विधान रॉबर्ट वाड्रा यांना महागात पडणार?

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि पर्यटकांच्या क्रूर हत्येमुळे भारतात संताप आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कारवाईची मागणी करत आहे. तथापि, काँग्रेस नेते रॉबर्ट वड्रा यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी WAVES शिखर परिषदेचे उद्घाटन केले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे रोजी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ते मराठीत म्हणाले, “आज महाराष्ट्र स्थापना दिन आहे. माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींना शुभेच्छा.” यानंतर त्यांनी सर्व गुजराती समुदायाचे गुजराती भाषेत अभिनंदन केले.

    Read more

    Caste census posters : जातीय जनगणनेचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांमध्ये स्पर्धा, दिल्लीपासून बिहारपर्यंत पोस्टर वॉर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. मोदी मंत्रिमंडळाने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ९४ वर्षांनंतर जातीय जनगणना होणार आहे. २०११ च्या जनगणनेत जातींची गणना करण्यात आली होती परंतु त्याची माहिती कधीही उघड करण्यात आली नाही.

    Read more

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा विजय झाला, असे ढोल काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पिटले असले, तरी प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा राजकीय आणि सामाजिक बारकावा लक्षात घेतला, तर मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी आणि त्यानंतर “मंडल” राजकारणात एंट्री याच शब्दांमध्ये संबंधित निर्णयाचे वर्णन करावे लागेल.

    Read more

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्वतःच घेतलेल्या सरकारच्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास झाले. पण काही विभागांची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्या विभागांना नापासचे गुण मिळाले.

    Read more

    Navjot Sidhu : नवज्योत सिद्धू म्हणाले- पंजाबमध्ये राजकारण हा एक व्यवसाय बनला; मी माझे इमान विकले नाही

    पंजाब काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आता युट्यूबर बनले आहेत. बुधवारी अमृतसरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की या चॅनेलवर ते राजकारणाबद्दल नाही, तर जीवनाबद्दल बोलतील.

    Read more

    PM missing’ poster : ‘PM गायब’ पोस्टर वादावर काँग्रेसची आपल्या नेत्यांना सूचना; फक्त अधिकृत नेत्यांनीच विधाने करावी; बेशिस्तीवर कारवाई

    २८ एप्रिल रोजी काँग्रेसने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता असल्याची पोस्ट शेअर केली होती, जी नंतर हटवण्यात आली. दिवसभर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

    Read more

    National Security Advisory Council: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना; माजी RAW प्रमुखांना अध्यक्ष बनवले

    सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSAB) पुनर्रचना केली आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख आलोक जोशी यांना त्याचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

    Read more

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    जातीनिहाय जनगणनेला मोदींनी मान्यता दिल्यामुळे सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर हा निर्णय भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. यासोबतच या निर्णयावर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची ‘सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था होणार असल्याची टीका शिंदे यांनी केली.

    Read more

    गँगस्टर लॉरेन्सची पाकिस्तानला धमकी; पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार; दहशतवाद्याच्या फोटोवर क्रॉस लावला

    कुख्यात गुंड लॉरेन्सने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स ग्रुपने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावण्यात आला आहे. यामध्ये लॉरेन्स गँगने लिहिले आहे – “तुम्ही आमच्या निष्पाप लोकांना मारले आहे, आता आम्ही पाकिस्तानात घुसून एका माणसाला मारू ज्याची किंमत एक लाख असेल.”

    Read more

    US Economy : ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली; पहिल्या तिमाहीत जीडीपी 0.3% घसरला

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत, जीडीपीमध्ये ०.३% घट झाली.

    Read more

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!

    संघप्रमुख मोहन भागवत बुधवारी काशीला पोहोचले. येथे त्यांनी अक्षय्य तृतीयेला १२५ जोडप्यांच्या लग्नाला हजेरी लावली. भागवत यांनी एका आदिवासी

    Read more

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय फसवा; पहलगामवर म्हणाले- फ्री हँड दिला म्हणणे चुकीचे!

    केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय असून, तो जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण सैन्याला प्रत्युत्तर द्यायला फ्री हँड दिला, असे पंतप्रधानांनी म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

    Read more

    India : भारताने पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केले; 23 मेपर्यंत पाकिस्तानी विमाने उड्डाण करू शकणार नाहीत

    बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याचा अर्थ असा की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही.

    Read more