Amit Shah : भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानचे झाले मोठे नुकसान झाले, अमित शहांचा दावा
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.