परकीय गंगाजळीत लक्षणीय वाढ,रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल
देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरची झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात […]
देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरची झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात […]
कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे […]
शेतकरी आंदोलनाला पाठींबा: कोरोना अहवालात मात्र शेती सुधारणांचा आग्रह विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर पंजाब सरकारने आधीची भूमिका बदलली. यापूर्वी कोरोना प्रतिसाद […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना सेबीने २७ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. रॉय दांपत्यावर यापूर्वी २३४ कोटी […]
विशेष प्रतिनिधी लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी लातूर जिल्ह्यातील मातोळा […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची राजकीय हेतूंनी केली जाते आहे. ठाकरे – पवार सरकारने मध्यंतरी भरती प्रक्रिया सुरू करण्याचाही प्रयत्न केला. […]
वृत्तसंस्था अमृतसर : दिल्लीच्या वेशीवर श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेच्या माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात उत्तर रेल्वेला साधारणपणे २४०० कोटी रूपयांचा फटका […]
वृत्तसंस्था तिरअनंतपुरम : केरळात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरु असताना राज्य सरकारला कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी विशेष अ धिवेशन बोलावण्याचे सुचतेच कसे, तुमचा विरोध गेला चुलीत. […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव […]
वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे देता येत नसल्याची खंत व्यक्त केली, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ लाख १४ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले […]
महिला आणि बालकांवरील अत्याचारांना परिणामकारक आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याचे सर्वांनी स्वागत करून तो लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल ह्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आयआयटी, आयआयएम-बी आणि टीआयएफआरमधील यासारख्या सर्वोच्च संस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी नवीन ती कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. इंडियन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये डीडीसीच्या निवडणूका उत्तम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रदेशाला २६ तारखेला अनोखी भेट देणार आहेत. PM […]
विशेष प्रतिनिधी सांगली : पवार साहेबांचे फार मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री […]
वृत्तसंस्था चेन्नई : हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही, असे वादग्रस्त विधान उपदेशक कलैरासी नटराजन यांनी ख्रिशन धर्मियांच्या कार्यक्रमात केले. यावेळी द्रमुकचे नेते एम. के. […]
वृत्तसंस्था कोची : हाथरस प्रकरणाचा फायदा घेऊन यूपीत दंगली घडवायला आलेल्या रऊफ शरीफला काही दिवसांपूर्वी ओमानला पळून जाताना तिरूअनंतपूरम विमानतळावर पकडले… पण त्याच्या पोतडीतून वेगवेगळी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या. शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. चर्चेसाठी कोणताही दिवस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेमके झालेय तरी काय, त्यांचा खोटेपणा संपायलाच तयार नाही. विश्व भारती विद्यापीठाने शताब्दी समारंभाचे निमंत्रणाचे […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी […]
वृत्तसंस्था कोलकता : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठातील प्लॉट बेकायदा बळकावला आहे, अशी तक्रार विद्यापीठाने बंगाल सरकारकडे लेखी केली. विद्यापीठाच्या जमिनी […]