yogi-adityanath : ‘आम्ही कुणालाही छेडणार नाही, पण जर का कुणी आम्हाला छेडलंच तर…’
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजधानी लखनऊमध्ये भारत शौर्य तिरंगा यात्रेची सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला.