ओला दुष्काळ जाहीर करून आधी शेतकऱ्यांना मदत करा!; राज यांचे ठाकरे सरकारला पत्र
विशेष प्रतिनिधी मुंबई : गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रात जोरदार फटका बसला असून, राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्यांना पूर […]