पश्चिम बंगाल हिंसाचाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात २ याचिका दाखल, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
West Bengal violence case : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झाला. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार या हिंसाचारात 11 जणांचा बळी गेला आहे. […]