Waris Pathan : असदुद्दीन ओवैसी पंतप्रधान मोदींना का भेटले नाहीत? वारिस पठाण यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय शिष्टमंडळ जगातील अनेक देशांना भेट देऊन आणि भारताची बाजू मांडल्यानंतर परतले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिनिधींना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले.