राहुल-केजरीवालांवर खोटी वक्तव्ये केल्याचा आरोप, म्हणाले होते- केंद्राने उद्योगपतींचे 8 लाख कोटींचे कर्ज माफ केले, 7 ऑगस्टला सुनावणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्योगपतींच्या 8 लाख कोटींच्या कर्जमाफीबाबत दोन्ही […]