Vishwajit Kadam : आत्मपरीक्षणाची गरज, विश्वजीत कदम यांचा काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा
विधानसभा निवडणूकी नंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे म्हणत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.