• Download App
    Violence | The Focus India

    Violence

    लखीमपूर खीरी हिंसा : 12 तासांच्या चौकशीनंतर मंत्रिपुत्र आशिष मिश्रा अटकेत, पेशीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

    लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी येणार आहे. तोपर्यंत […]

    Read more

    लखीमपूर खीरी : वरुण गांधींचे मुख्यमंत्री योगींना पत्र, सीबीआय चौकशी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई देण्याची मागणी

    भाजप खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. वरुण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील चार शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. […]

    Read more

    भागवत, मोदींनी सत्य, अहिंसा,धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद संपून जाईल ; अशोक गेहलोत

    वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद सारखे मुद्दे […]

    Read more

    दिल्लीतील तो हिंसाचार पूर्वनियोजित, कोणत्याही घटनेनंतर तो अचानक भडकला नाही ; उच्च न्यायालयाचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षी राजधानीत उफाळून आलेला हिंसाचार हा कोणत्याही घटनेमुळे तो अचानक भडकलेला नाही. तो पूर्वनियोजित हिंसाचाराच्या योजनेचा भाग होता, असे परखड […]

    Read more

    पाकिस्तान देतेय हिंसेच्या संस्कृतीला प्रोत्साहन, भारताचा संयुक्त राष्ट्र्रसंघात निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थिती दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानावर निशाणा साधत पाकिस्तान आपल्या भूमीवर आणि सीमेपलिकडेही ‘हिंसेच्या संस्कृती’ला प्रोत्साहन देत […]

    Read more

    भाजपवर आरोपांच्या फैरी झाडताना ममता बॅनर्जींनी देऊन टाकली बंगालमधल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची कबुली

    वृत्तसंस्था कालीघाट : कोळसा घोटाळा प्रकरणात आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्याची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांना ED समन्स येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत […]

    Read more

    आसाम- मिझोराम सीमेवर हिंसाचार,६ पोलिस शहीद…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यातील सीमांवरुन जोरदार हिसांचार निर्माण झाला.सोमवारी झालेल्या या हिंसाचाराला आळा घालण्याच कर्तव्य बजावत […]

    Read more

    निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये तिसºयांदा विजय मिळविल्यावर तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले […]

    Read more

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक […]

    Read more

    तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर प्रचंड हिंसाचार माजवून अख्ख्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या तृणमूळ काँग्रेसने हिंसाचाराची दिशा बदलली असून आता त्या पक्षाचे गुंड लोकांच्या […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

    farmers Protest in Delhi : कृषी कायद्याचा निषेध करणार्‍या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. ते पाहता आज शेतक्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा […]

    Read more

    हिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार

    बांग्ला देशात हिंसाचार माजवणारा हिफाज ए इस्लाम या कडव्या संघटनेचा नेता ममूनूल हक याला अटक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश […]

    Read more

    ममतांना सीतलकुलची हिंसाचारानंतर मृतदेहांची काढायची होती मिरवणूक ; अमित मालवीय यांचा खळबळजनक आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सीतलकुलची हिंसाचारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची मिरवणूक काढायची होती, असा खळबळजनक आरोप भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान […]

    Read more

    कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांशी ममतादीदी सिलिगुडीच्या प्रेस कॉन्फरन्समधून विडिओ कॉलवर बोलल्या

    वृत्तसंस्था सिलिगुडी : कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिलिगुडीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये विडिओ कॉलवर बोलल्या.Mamata Banerjee speaks to relatives of […]

    Read more