• Download App
    Violence | The Focus India

    Violence

    Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट

    विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    संजय राऊत यांचा भाजपला सवाल : अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचारावर भाजपने आक्रमक होण्याचा अर्थ काय? तुम्हाला पुन्हा दंगल भडकवायची आहे का?

    पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील हिंसाचारात सरकारकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातो, त्यामुळे आज भाजप […]

    Read more

    शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभार

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा […]

    Read more

    अमरावतीनंतर आता अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

    अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]

    Read more

    अमरावतीमध्ये शेकडोंचा जमाव रस्त्यावर, तुफान दगडफेक, नवाब मलिक म्हणाले- दोषींवर कारवाई करणार

    त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]

    Read more

    Lakhimpur Kheri Violence : आशिष मिश्राच्या जामिनावर आज सुनावणी, तुरुंगातच जाणार दिवाळी की जामीन मिळणार? आज निर्णयाची शक्यता

    टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा, लवकुश राणा आणि आशिष पांडे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी म्हणजेच आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 28 ऑक्टोबर रोजी केस […]

    Read more

    लखीमपूर हिंसा : सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल, घटनास्थळी शेकडो शेतकरी असूनही साक्षीदार फक्त 23 कसे?

    लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी केली. या प्रकरणातील सर्व प्रत्यक्षदर्शींची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला […]

    Read more

    बांग्लादेश हिंसा : फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी भडकावली हिंसेची आग, संशयितांनी दंगल भडकवण्याचा गुन्हा केला कबूल

    मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने […]

    Read more

    लखीमपूर हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्राला डेंग्यूची लागण, एसआयटीने चौकशी थांबवली; कोठडीची मुदत संपण्यापूर्वी रुग्णालयात दाखल

    लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला डेंग्यू झाला आहे. त्याची शुगर लेव्हलही लक्षणीय वाढली आहे. शुक्रवारी एसआयटीने […]

    Read more

    भीमा कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगाचे परमवीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स; ८ नोव्हेंबरला हजर राहावे लागणार

    वृत्तसंस्था मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी आणि तपास करणाऱ्याची आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि वरिष्ठ […]

    Read more

    बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले, 22 जिल्ह्यात हिंसाचार, लष्कर तैनात

    विशेष प्रतिनिधी चितगाव : पवित्र कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून […]

    Read more

    लखीमपूर खीरी हिंसाचार : मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन नाही, सीजेएम कोर्टाने याचिका फेटाळली

    विशेष प्रतिनिधी लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सीजेएम कोर्टाने फेटाळला आहे.आशिषचे […]

    Read more

    लखीमपूर खीरी हिंसा : 12 तासांच्या चौकशीनंतर मंत्रिपुत्र आशिष मिश्रा अटकेत, पेशीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

    लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी येणार आहे. तोपर्यंत […]

    Read more

    लखीमपूर खीरी : वरुण गांधींचे मुख्यमंत्री योगींना पत्र, सीबीआय चौकशी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई देण्याची मागणी

    भाजप खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. वरुण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील चार शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. […]

    Read more

    भागवत, मोदींनी सत्य, अहिंसा,धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद संपून जाईल ; अशोक गेहलोत

    वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद सारखे मुद्दे […]

    Read more

    दिल्लीतील तो हिंसाचार पूर्वनियोजित, कोणत्याही घटनेनंतर तो अचानक भडकला नाही ; उच्च न्यायालयाचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षी राजधानीत उफाळून आलेला हिंसाचार हा कोणत्याही घटनेमुळे तो अचानक भडकलेला नाही. तो पूर्वनियोजित हिंसाचाराच्या योजनेचा भाग होता, असे परखड […]

    Read more

    पाकिस्तान देतेय हिंसेच्या संस्कृतीला प्रोत्साहन, भारताचा संयुक्त राष्ट्र्रसंघात निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थिती दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानावर निशाणा साधत पाकिस्तान आपल्या भूमीवर आणि सीमेपलिकडेही ‘हिंसेच्या संस्कृती’ला प्रोत्साहन देत […]

    Read more

    भाजपवर आरोपांच्या फैरी झाडताना ममता बॅनर्जींनी देऊन टाकली बंगालमधल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची कबुली

    वृत्तसंस्था कालीघाट : कोळसा घोटाळा प्रकरणात आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्याची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांना ED समन्स येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत […]

    Read more

    आसाम- मिझोराम सीमेवर हिंसाचार,६ पोलिस शहीद…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यातील सीमांवरुन जोरदार हिसांचार निर्माण झाला.सोमवारी झालेल्या या हिंसाचाराला आळा घालण्याच कर्तव्य बजावत […]

    Read more

    निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये तिसºयांदा विजय मिळविल्यावर तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले […]

    Read more

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक […]

    Read more

    तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर प्रचंड हिंसाचार माजवून अख्ख्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या तृणमूळ काँग्रेसने हिंसाचाराची दिशा बदलली असून आता त्या पक्षाचे गुंड लोकांच्या […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

    farmers Protest in Delhi : कृषी कायद्याचा निषेध करणार्‍या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. ते पाहता आज शेतक्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा […]

    Read more

    हिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार

    बांग्ला देशात हिंसाचार माजवणारा हिफाज ए इस्लाम या कडव्या संघटनेचा नेता ममूनूल हक याला अटक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश […]

    Read more