अखेर त्रिपुरामध्ये नेमके काय घडले?, का भडकला महाराष्ट्रात हिंसाचार? बांग्लादेश-पाकिस्तान कनेक्शन काय? वाचा सविस्तर…
violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला. हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या बंददरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली आणि दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी […]