केंद्र सरकार काढणार विकास भारत संकल्प यात्रा; अधिकारीच होणार रथाचे प्रभारी; काँग्रेसची टीका- नागरी सेवक राजकीय प्रचार कसा करू शकतात?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीनंतर केंद्र सरकार देशभरात ‘विकास भारत संकल्प यात्रा’ काढणार आहे. ही यात्रा देशातील 2.7 लाख ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. काँग्रेस नेते […]