Kargil War : कारगिल युद्धापूर्वी वाजपेयी-नवाझ यांच्यामध्ये झाली होती गुप्त चर्चा; पुस्तकात दावा- चिनाब सूत्राद्वारे काश्मीरच्या सांप्रदायिक आधारावर विभाजनाची चर्चा
कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.