भारताने कोरोना लसीकरण मोहिमेतून वाचवले 34 लाख लोकांचे जीव : आरोग्यमंत्री म्हणाले- 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप, 40 लाख मजुरांना काम दिले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात भारताने लसीकरण मोहीम राबवून 34 लाख लोकांचे प्राण वाचवले, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले. […]