नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच विसरून गेले, व्ही. एम. सिंग यांची शेतकरी आंदोलनावर टीका
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्य चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेते विसरून गेले आहेत, असा आरोप राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे […]