Uttar Pradesh minister : ज्यांनी कधीही मनगटावर बांगडी घातली नाही, त्यांना राखीचे महत्त्व कसे समजेल? उत्तर प्रदेशातील मंत्र्याचा सवाल
ज्यांनी कधीही मनगटावर बांगडी घातली नाही, त्यांना राखीचे महत्त्व कसे समजेल?” कोणत्याही भारतीयाने प्रियंका गांधींच्या मनगटावर बांगडी किंवा सोनिया गांधींच्या भांगेत सिंदूर पाहिलेला नाही. हेच लोक ऑपरेशन सिंदूरला विरोध करतात असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी गांधी कुटुंब आणि आरजेडीवर चढवला.